श्रावणी,

तु म्हणतेस तसे डाळींचे प्रमाण  बदलुन पहायला हरकत नाही, त्याप्रमाणे चवितही बदल होईल.  मिश्र डाळींची धिरडीपण छान लागतात.

रोहिणी