विनायक म्हणतात ते १०० % बरोबर आहे . अमुक लेखक मिंवा कवी  ह्या लेखक किंवा कवीसारखा लिहितो असे म्हणण्याने कुणाच्याही भावना दुखविल्या जात नाही. तो दोघांचाही एकप्रकारे सन्मान आहे. नविन लेखक अगर कवी ची बौद्धिक प्रगल्भता उंचावल्याचे ते द्योतक नाही का ? लेखनचौर्य असेल तर ती बाब मात्र निषिद्ध ठरते.