माझं म्हणणं असं आहे की हे सर्व गुन्हे समाजात बोकाळलेल्या चंगळवादाचं द्योतक आहेत.

मग त्याच्यात महाराष्ट्रीय आणि परप्रन्तिय असा भेद संभवत नाही.

मुद्दा असा आहे की महाराष्ट्रीय जर बिहारात गेले तर असेच वागतील का वेगळे वागतील ?