छान झाली आहे कथा. कसलाही फापटपसारा न मांडता भराभर पुढे सरकते. काही स्पष्ट न सांगताही रेवाच्या मनात चाललेली कथा वाचकाला वाचता येते आहे. शेवटची कलाटणी (हवी तशी) अनपेक्षितपणे येते.