'त्यांनी जे आधीच लिहून ठेवले आहे तेच तुम्ही लिहिताय. त्यात नवीन काय?' म्हणजे कवीने एवढी मेहनत घेतली त्याचे काहीच नाही.
कमी लेखणे/ प्रतिभेचा अपमान असा अर्थ नसावा असे वाटते. लेखकाचा उत्साह वाढवणे हा उद्देश असू शकतो, पण त्याचा उलट परिणाम होतो असे वाटत असेल तर संवादाने ही समस्या सोडवता येईल.
ह्याची दुसरी बाजू कौतुक करताना अतिरेक करू नका असे म्हणायचे आहे का आपल्याला?