गोष्ट चांगली आहे. मलाही बरेच काही आठवले. असो.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
वेदश्रीताई "तूच असशी जवळी माझ्या" सारख्या रचनांकडून कथाकथनाकडे कशा वळल्या हे कोडे अद्याप सुटलेले नाही. अर्थात काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मी मला जे कुतूहल वाटते आहे ते बोलून दाखवले इतकेच. चू. भू. द्या. घ्या.