ही कविता कुसुमाग्रजांची आहे. संदर्भ: आठवणीतल्या कविता - भाग १
शेवटची ओळ भूऽर भूऽर अशी आहे असे वाटते.
चालीवर म्हणताना ते बरोबर वाटते.