धृव महोदय,
तुमच्यासारखे अधर्मी लोक आहेत, म्हणूनच हिंदू धर्माची ही अशी अवस्था आहे. "सामना" हे सत्य कथन करणारे वृत्तपत्र वाचा म्हणजे हिंदू धर्मियांमधे कसा आगडोंब उसळला आहे, हे तुम्हाला कळेल.
शीख कृपण नेऊ शकतात तर आम्ही धर्मदंड का नाही ? मुसलमान ४ लग्न करुन चाळीस पोरे जन्माला घालू शकतात तर आम्ही का नाही ?
इतर धर्मीयांच्या प्रत्येक (चुकीच्या) गोष्टीचे अनुकरण करण्याचा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि कुणीही तो आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तसे करणाऱ्यास योग्य ते शासन आम्ही आमच्या मार्गाने करु !
( आमच्या पक्षाची वाईट अवस्था सुधारण्याकरता उपलब्ध असणाऱ्या हर एक गोष्टींचे आम्ही राजकारण करतोय, ही गोष्ट लोकांना समजत नाही, असा आमचा ठाम समज आहे. आणि आम्ही त्या समजाप्रमाणेच वागणार ! )