फडके साहेब,
महाराष्ट्रात अनेक शहरे विकासापासून वंचित आहेत. लातूर, सोलापूर, जळगाव, धुळे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांना विकासापासून दूर ठेवले जात आहे.
माफ करा आजचे जळगांव व पुर्वीचे जळगांव आपण बघीतले नसल्याची जाणीव होते !