आपल्या बोलण्यातील कशाचाच अर्थ लागत नाही आहे.

हिंदू असण्याचा अभिमान असला पाहिजे, त्याचबरोबर तटस्थ पण राहिले पाहिजे तरच सत्य कळेल म्हणजे काय? ह्या सगळ्याचा आंबेडकर आणी संविधानाशी काय संबंध?