भयानक! कालच आकाशवाहिनीवरील बातम्यांमध्ये ऐकले कि, मुलगी नको म्हणून भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख मुलींचा बळी घेतला जातो. भयानक आहे सगळे. भारतीय पाश्चात्याचे इतके अनुकरण करतात, मग इथे ही केले तर...श्रावणी