मिलिंद,

सुंदर गजल. आवडली.

नोंद नाही ठेवली मी, ना सुखांची, ना क्षणांची
कोणते रेंगाळले अन् कोणते भरधाव गेले

भेटली परक्याप्रमाणे पण दगा देऊन गेले
क्षणभरी डोळ्यांतुनी त्या तरळुनी जे भाव गेले

शोधतो माझी मुळं मी जी कधी मातीत होती
दूर गेलो मी जरासा, दूर थोडे गाव गेले

जास्ती आवडले.

रोहिणी