अंजू,

तुझे म्हणणे खरे आहे. काही ठिकाणचे वास कायम लक्षात रहातात. माहेरी मातीचे अंगण होते त्यावर सडा घातला किंवा पाऊस पडला की जो सुगंध यायचा तो अजुनही लक्षात आहे. दिवाळीत फटाके उडवल्यावर, उटण्याचा, मेंदीचा, असे अनेक सुगंध आठवले की छान वाटते.

रोहिणी