{बहुलकरांना मारहाण करण्याआधी त्यांचा लेख तुम्ही वाचला असेल असे समजतो... त्या लेखावरची तुमची टिपणे आणि तो मूळ लेख इथे प्रकाशित करा.}
या लेखावर आणि सदर पुस्तकावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे याची माहीती असावी.
समाजात फूट पाडण्याचे काम उत्तम रितीने करता आहात, त्याबद्दल अभिनंदन.
माझ्या एका गझलेतील शेर-
हा कुण्या पोथीतला अध्याय नाही
स्वाभिमानाचीच अमुच्या बात आहे !