एकीकडून दलित समाज, बहुजन समाज वगैरे लोक, आम्हाला वेगळं समजू नका, समान हक्क द्या म्हणून बोंबलतात आणि गरज पडेल तेंव्हा लगेच स्वतःच्या दलित पणाचा दिंडोरा पिटतात. मग ते नोकरीतील आरक्षण असो,संसदेतील जागा असो, शाळा/महाविद्यालयातील प्रवेश असो की अजून काही.
जर का आपण सगळे एक आहोत तर मग गरजेप्रमाणेच ही लोक वेगळी का होतात.?

तुमचा लेख वाचून असेच वाटते. आमचा आवाज, आमचे विचार,आमच्यावरील अन्याय.. हे आम्ही म्हणजे नक्की कोण हो?

चिडका तात्या विंचू