सुखदा,

कथा वाचून मन जड झाले.  हे कथेचे आणि लेखिकेचे यश आहे असे वाटते.

बालमजूरी हा मोठाच प्रश्न आहे.  आपण काहीही करू शकत नाही अशी सतत खंत वाटतेच.

आजोबांचा गरीब मुलांप्रती असलेला विचार आवडला.  कथेचा शेवट विचारमग्न करून जातो.

(विचारमग्न) तुषार