प्रसादराव,

एका ज्वलंत प्रश्नाला आपण वाचा फोडून नंतर कवींच्या ठणकेवर नेमके बोट ठेवले आहे. एक मनोगतच आधार आहे हो आम्हा कवींचे!!!  मनोगत नसते तर आमची कविता करपून, कोमेजून मेली असती. ("कित्ती बरे झाले असते!"  आणि तत्सम हळू आवाजातले टोमणे ऐकू येतायेतहो मला)

अबब!!