आजही भारतातल्या मुसलमानी वास्तू(मशिदी-कबरी इ.) पाहिल्यात तर त्यातल्या ९०% वास्तू हिंदू वास्तूंची मोडतोड करून उभारल्या गेल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. मथुरेच्या कृष्णजन्मभूमीशेजारील मशीद आणि सध्याची कृष्णजन्मस्थानाची स्थिती पहा. पुण्यात नदीतीरावर पुणेश्वर आणि नारायणेश्वर अशी दोन देऊळे होती असे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. आजही दोन पांढ-ऱ्या हिरव्या हेमाडपंती मशिदी नदीतीरावर आहेत. तुळजापूरच्या भवानीचं देऊळ अफझलखानाने फोडलं होतं आणि तो स्वतःला मंदिरांचा आणि मूर्तीपूजकांचा कर्दनकाळ म्हणवून घेत असे हे आपल्याला माहित आहे का?

अदितीच्या विचारांशी सहमत !

देवाची आळंदी व चोराची आळंदी का म्हटले जावे ह्याचा विचार कोणी केला आहे का ?