भूमिका,
तुमची कविता चांगली आहे. तुम्ही म्हणता तसे जग १००% नसले तरी जगाचा काही भाग निश्चित तसा आहे. आणि तो भाग नेहमी असतो..रामाच्या काळात रावण होता, पांडवांच्या काळात कौरव होते..आपण फक्त वाढत्या वया आणि अनुभवाबरोबर जगाचा असा थोडा भाग काहीकाळ दूर सारुन चांगल्या भागाकडे जायला शिकतो. घटना त्याच, सुखे आणि दु:खे तीच, पण आपण 'एक धागा सुखाचा' हे सत्य स्वीकारुन आहे त्या धाग्यांमधून सुखाचे धागे शोधायला शिकतो.
आपली(किर्तनकार)अनु