प्रामाणिक आणि सचित्र अनुभवकथन आवडले.

" अहो प्रेमवीर, कधी मराठीच्या तासाला बसला आहेस का नाही... पत्रामध्ये १०० चुका."

देसाईबाईंचे निरीक्षण अचूक आहे! (ह.घ्या.)