सोनुताई,

जरा दुस-यांचे कान पिळण्यापेक्षा आपणहि जरा हातभार लावावा.आणि हो असे बरेच पदार्थ परत येवून गेलेत ,जे इतरांना माहित आहेत.(उदा‌.-श्रावणघेवडा हा दाक्षिणात्य लोकांचा नेहमीचा पदार्थ आहे,मी दक्षिणेतच राहतोय म्हणून खास लिहितोय.)