सर्वसाक्षी काका,
आपण नेहमीच स्वातंत्र्यविरांबद्दल व लढ्याबद्दल माहिती देता त्याबद्दल धन्यवाद.
ज्या सावरकरांच्या ध्येयाने कित्येक जण प्ररीत होऊन स्वातंत्र्यसंग्रमात उतरले ते सावरकर आमच्या नाशकातले होते ह्याचा अभिमान मला वाटतो. स्वतःच्या कुटूंबांची पिंडाच्या भातावर करायला लागलेली गुजराण पाहूनही हा मानी माणूस वाकला नाही. अर्थात ही गोष्ट पिढीजात सम्पत्ती लाभलेल्या व कपडेही विदेशी धुवायला पाठवणाऱ्यांना कधीच कळणार नाही हे स्वातंत्र्य लढ्याचे व महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
विर सावरकरांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन.