वरील कारण हे देखील लक्षात घ्यावे लागेल.
बाकी नमूद केलेल्या कारणांबाबत स्पष्ट सांगायचे तर एकच कारण अनेक वेळा निरनिराळ्या मथळ्याखाली दिले आहे असे वाटते. अनेक वेळा आपले सादरीकरण अधिक प्रभावि व अभ्यासपूर्ण दिसण्यासाठी भरपूर मुद्दे देण्याचा प्रघात अलिकडे पडला आहे.
अगदी वर्तमानपत्रातले लेख वाचतानाही एकच मुद्दा अनेक वेळा जरा स्वरूप बदलुन नवा मुद्दा या स्वरुपात मांडल्याचे दिसुन येते.
वरील निरिक्षण सर्व राजकिय पक्षांच्या जाहिरनाम्यांनाही लागू पडते ः)