वा मिलिंदराव,
अगदी सहज, सुरेख व सुंदर कवितेतून वाटसरूचे विदारक चरित्र उभे केलेत. वेळोवेळी निखार्यावरून चालणारा पण तरीही आशादायी असणारा वाटसरु ह्रदयस्पर्षी आहे.
मनाला भिडली आपली रचना.
आपला,
(चाहता) भास्कर