अनुताई, आपल्या अभिप्रायासाठी आभारी आहे.
वाराणसीला नुकताच दहशतवादी हल्ला झाला. अशा कृत्यांचा निषेध करण्याचेही सौजन्य/ साहस दाखवायला सामान्य माणूस धजावत नाही, या वैषम्यातून हे प्रकटन लिहीले आहे.