घरी पनीर बनविताना ते तापवून त्यात लिंबू अथवा विनेगार टाकल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि ते श्रीखंड जसे सुती कपड्यात बांधून टांगून ठेवतो तसे २ तास टांगून ठेवावे. जास्तीचे पाणी निथळून जाते. नंतर ते एका वीटेखाली किंवा सपाट बुडाच्या भांड्यात पाणी ठेवून त्याखाली तासभर ठेवावे. घट्ट होऊन छान वड्या पडतात.
टीपः विनेगार टाकून दूध नासविल्यास ते थंद झाल्यानंतर २ वेळा पाण्यात धुवून घ्यावे नाहीतर विनेगारचा वास येतो.
श्रावणी