मला जाण आहे की आज माझे नाव सलिम/अहमद नाही,...

हाच विचार इतरत्र वाचल्याचेही स्मरते. आज आपण (मागील पिढ्यातील धर्मबदलाने) सलीम (सलिम नव्हे) अहमद असता तर आपल्याला ही जाण/खंत खचितच नसती. त्याही वेळी आपण अशीच विधाने उलट बाजूंनी केली असती हे मात्र नक्की.

कैक वर्षाच्या मुस्लिम वा शेकडो वर्षांच्या ख्रिश्चन अंमला मुळे सारे भारतीय मुस्लिम वा ख्रिश्चन झाले नाहीत हे आपण दुर्लक्षिलेले दिसते.

अशा विवादमूलक विधानांचा छत्रपतींसारख्या महान व्यक्तीमत्वाशी सांगड घालण्याची गरज त्याला वाटत नाही.