मस्तच रे कविता! साधीच प्रतिमा पण सुंदरतेने सजविलेली.
थोडेसे तुझी हरकत नसल्यास सुचवितो,
३२ मात्रांचे वृत्त आहे, प्रत्येक ८ मात्रानंतर यति जाणवते, कविता वाचताना सुंदर ओघही जाणवतो, पण दुसऱ्या कडव्यात जरा यतिभंग झाल्यासारखा वाटतो, .....असे केले तर?
जून पुरेसे, अजून नाही, ऋतू अजूनी कुठले यावे?
फांदी-फांदी आतुरलेली, अंगोपांगी फुलून यावे!
टाळुन गेला दुरुन श्रावण, ऊन भेटुनी जाळुन गेले,
..................
वर जे लिहिले आहे , ते सुंदर कविता अधिक सुंदर व्हावी ह्या भावनेनी !
-मानस६