आपल्याला हवा तो माणूस दिसला नाही  (किंवा हवी ती माणसीन दिसली नाही)  ना की असे होते म्हणतात :)

नभ फाटून वीज पडावी,
कल्लोळ तसा ओढवतो,
ही धरा दिशाहीन होते,
अन चंद्र पोरका होतो!

अगदी 'धरा दिशाहीन होण्या'इतपत माझे अनुभवविश्व समृद्ध नाही, बरं का. :) श्री संदीपमहाराज खरे यांनी असे सांगीतले म्हणून कळले! :)