३. १९४७ नंतर मुसलमानांचे भारतातील स्थानः पाकिस्तान अशासाठी बनवले गेले की भारतातील काही मुस्लिमांना हिंदूंच्या अधिपत्याखाली राहाणे कमीपणाचे वा घातक वाटत होते. त्यांना दारुल इस्लाम अर्थात् इस्लाम केंद्रस्थानी ठेवून बनवलेला देश हवा होता. काँग्रेसच्या नीचपणामुळे ते सहज घडले. पण तरीही देशात उरलेले मुस्लिम (म्हणजे त्यांचा धर्म) लाडावला जातच आहे. त्यांचे नेते आपण दारुल इस्लाम मधे रहात असल्याप्रमाणे कायदे बदलून घेत आहे. पुरोगामी सुधारणांना विरोध करत आहे. आणि समस्त सरकारे हे चालवून घेत आहेत. म्हणून अशी मते मांडली जातात. ज्या मुस्लिमांना आपल्या धर्माचे असे लाड करुन घ्यायचे आहेत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे ही अपेक्षा गैर आहे का? कारण तो देश भारतापासून त्याकरिताच वेगळा केला गेला आहे. त्याकरता अनेक हिंदूंचे रक्त सांडले आहे. लाखो हिंदू देशोधडीला लागले आहेत. आज पाकिस्तानात किती हिंदू आहेत आणि त्यांचे काय स्थान आहे व भारतात किती मुस्लिम आहेत व त्यांचे काय स्थान आहे ह्याची तुलना करुन बघा.
 अजून एक मुद्दा, संस्कृती ही अत्यंत कालसापेक्ष असते. त्यात आश्चर्य काही नाही.