मिलिंदजी,इरावती कर्व्यांच्या 'युगांत'ची आठवण बऱ्यांच व्यक्तींनी करून दिली आहेच. मला त्यातलं त्यांचं एक वाक्य साधारणतः असं आठवतंय..महाभारतानं कुणाचीही प्रतिमा चांगली रंगवायचा प्रयत्न केलेला नाही.- कुमार