मनकवड्याने असे विचारले की हिंदूंना अमेरिकेतून चालते व्हा म्हटले तर काय वाटेल? मी जर अमुक एक घडले तर तसे म्हणणे उचित आहे असे सांगितले. त्यातून असे दाखवायचे होते की ही तुलना सर्वथा अयोग्य आहे.
फाळणीत रक्त हिंदूंचेच सांडले का? हिंदूंच्या दंगली ह्या प्रतिक्रियात्मक होत्या. त्या कायम तशाच असतात. मात्र मुस्लिमांनी डायरेक्ट ऍक्शन डे पासून फाळणी होईपर्यंत हाच हिंदूंना लुटणे, ठार मारणे, हिंदू बायकांना बलात्कारणे असे कार्यक्रम ठेवले होते.
जरूरीचे आहे.)
>>समान नागरी हक्क यावेत या साठी त्या समाजाच्या शिक्षणासाठी अधिक कृतीशील व्हावे व आधुनिकतावादी विचारसरणी दडपली जाणार नाही याची काळजी शासनकर्त्यांनी घ्यावी असे वाटते. पण इतके धाडस सध्याचे राज्यकर्ते दाखवतील असे वाटत नाही.
<<
जर तसे असेल तर हिंदूंचा मुस्लिमांविषयीचा दुःस्वास कमी होणे नाही. धर्माकरता वेगळे कायदे करणे हे धर्मस्वातंत्र्याचा अनाठायी आदर आहे. आधुनिक मूल्ये (स्त्रीपुरुष समानता इ.) पायदळी तुडवली जाता कामा नयेत. हिंदूंना आपल्या धर्मावर बंधने कबूल करावी लागली आहेत. तसेच मुस्लिमांना केले पाहिजे. नाहीतर हा रोष वाढत जाणार.