अंतिम भाग का? बरे झाले बुवा संपले एकदाचे रटाळ लेखन. तुमचे निरूपण बरे आहे पण निरूपण हे तसे सोपे काम असते. म्हणजे ज्याला भाषा येते, रस आहे असा कोणीही आपला आपला अर्थ लावत बसू शकतो. त्यात काय विशेष?