मानसी,कविता फार छान आहे. कोकणात जाऊन पावसाच्या सरी अंगावर घेतल्यासारखं वाटलं. एकच गोष्ट खटकली.मोगर्याची वेल?पण याने कवितेचे सौंदर्य मुळीच कमी होत नाही.
आपला,मिलिंद