मीराताई,
डाव्यांची गाऱ्हाणे मांडून अगदी छान वकालत केलीत हो. स्वतःहून पुढे-पुढे कधीच केले नसते त्यांनी... अगदी "उजव्या अंगाचे चैतन्य ही डाव्या मेंदूचीच करामत" हे सत्य असले तरी!