"जातीच्या आधारावर राखीव जागा" हि आपल्या सारख्या सार्वभौम, धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या राष्ट्राला कशी काय रुचते हे एक कोडे आहे. यावरील घटना रचनाकारांची भूमिका काय होती हे जाणून घ्यायची इच्छा आहे. (म्हणजे भारत धर्मनिरपेक्ष असून जातिसापेक्ष कसा काय?)

राखीव जागा फक्त आर्थिक निकषांवर असाव्यात असे वाटते. खुद्द राखीव जागांचा लाभ घेणाऱ्यांचाही या जातीवर आधारीत राखीव जागांना विरोध आहे (येथे पहा)

वरील निषेध सहमत असलेल्या सर्वांनी नोंदवावा हि विनंती.