प्रिय नीलकांत
अस्सल पुणेकर तू उधृत केलेल्या पाट्या वाचतोच.. आणि त्यावर दिलखुलास दादही देतो. तक्रार करत नाही. याचे कारण असे की अशा पाट्या लिहिण्याची शैली (ज्याला 'शाल जोडीतले' किंवा 'कोपरखळी' असे म्हणतात) फार कमी जणांकडे असते. ती पुणेकरांकडे जास्त आहे. त्यामुळे एक पुणेकरच अशा पाट्यांचा आनंद घेऊ शकतो.
मानस (पुणेरी पुणेकर)