अरे ह्यात धन्यवाद काय ?? आपले आपल्यात भले हजारो वाद असोत/नसोत....पण "परप्रांतियांनी", "मराठी" वर किंवा "पुण्यावर" केलेली टिका त्याच आक्रामकतेने परतवण्यासाठी आपण एकत्र व्ह्यायलाच हवे नां ?
काय नीलकांत...खरंय ना ?? आणि हो, ते जाज्वल्य अभिमान वगैरे माननिय पु. ल. देशपांडे ह्यांच्या "तुम्हाला कोण व्ह्यायचं आहे,पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर" मधले आहे !