भावनिक आणि सामाजिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी उच्चस्तरावरील मराठी भाषेच्या अभ्यासाचा उपयोग होतो.

सहमत!

इंग्रजी ही काळाची गरज मानली तरी मराठीमुळे पक्का होणारा पाया मजबूत होणे हे आयुष्यातील स्थिरतेसाठी आवश्यक आहे. मुलामुलींना मराठी शाळांमध्ये पाठविण्यामागे ती एक मोठी प्रेरणा असते.

इंग्रजी शाळांनी मराठी अनिवार्य आणि मराठी शाळांमध्ये इंग्रजी लवकरात लवकर सुरु करण्याची पद्धत यांमुळे इंग्रजी शाळा की मराठी असा फारसा भेद राहणार नाही. (अर्थात convent की इतर असे अनेक भेद राहतातच.)