ह्या सगळ्यांना का नुसते बघत बसावे?मग काय निराळे स्वप्नांना सांगावे?मी आठवणींनो तुमचे काय करावे?मी चुकार शब्दांना का सांभाळावे?अगदी कवीच्या मनातलं आहे. कवीला हसणाऱ्यांना रोखठोक सवाल!