शशांक,
अगदी वाईईईट्ट्ट्ट ... जबराच लिहीले आहेस..
मात्र हे असे खरेच घडत आहे...टी आर पी साठी हे लोक कोणत्याही थराला जाउ शकतात ...
पण लेख मात्र सणसणीत चपराक आहे !!!
- निखिल