शशांक,

अगदी वाईईईट्ट्ट्ट ... जबराच लिहीले आहेस..

मात्र हे असे खरेच घडत आहे...टी आर पी साठी हे लोक कोणत्याही थराला जाउ शकतात ...

पण लेख मात्र सणसणीत चपराक आहे !!!

- निखिल