मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष गुरूदास कामत यांनी उत्तर भारतीय संघाच्या संमेलनात, काँग्रेस सत्तेवर आल्यास, मुंबईचा पुढचा महापौर उत्तर भारतीय असेल असे आश्वासन दिले आहे. सद्यपरिस्थितीत ते आश्वासन खरे होण्याची शक्यता जास्त आहे.