किरणवा, रम्य कल्पना!
फक्त एकदाच तुम्हाला जीवन जगायचायआणि मग पुढे मरून जायचाय
त्यापेक्षा फक्त एकदाच प्रेमात मरून घ्या आणि मगत्यापुढे सारे आयुष्य सुखेनैव जगा
असा विचार नाही का करता येणार?