किरणवा, रम्य कल्पना!

फक्त एकदाच तुम्हाला जीवन जगायचाय
आणि मग पुढे मरून जायचाय

त्यापेक्षा फक्त एकदाच प्रेमात मरून घ्या आणि मग
त्यापुढे सारे आयुष्य सुखेनैव जगा

असा विचार नाही का करता येणार?