माननीय लेखकांस नम्र विनंती

विषय मांडणीकरीता एक ठरावीक पद्धत असते.  यात सुसंगतपणे विषय चर्चीला जावा आणी काहीही बरळू नये.

जर विचार निटपणे आपली भूमिका सादर करता येत नसेल तर हे उच्च विचार आपल्याच जवळ ठेवावेत.

आपण लोकांच्या श्रद्धास्थानांवर चिखलतर उड्वत नाहीना याचा प्रथम विचार करावा आणी मगच लेखन करा.

हतबूद्ध सवाई