या पुस्तकाबद्दल लिहिल्याबद्दल धन्यवाद.
खरंच हे पुस्तक असे आहे की हे जर मरणाऱ्याने वाचले तरी तो नवी उभारी घेऊन कामाला लागेल.
आपल्या आयुष्यातील अडचणी/दुःख किती किरकोळ असते आणि आपण त्याचा उगाचच बाऊ करतो याची जाणीव या चरित्रातून होते. तसेच कितीही अडचणी आल्या तरी आपला हेतू जर प्रामाणिक असेल तर त्यातून मार्ग निघतोच हा या पुस्तकातून मिळालेला संदेश.