मनापासून उत्कटतेने लिहिलेली कथा. पण नायकाने जरा कणखरपणा दाखवायला पाहिजे होता असे वाटते. घरच्यांशी वाद घालायला पाहिजे होता, भांडायला पाहिजे होते, इमोशनल ब्लॅकमेल करायला पाहिजे होते.. विरघळले असते घरचे कदाचित. इतक्या लवकर हार मानायला नको होती अशी एक मनाला चुटपुट लागली..