सर्वांनी दिलेल्या प्रतिसादा बद्दल मनापासुन आभार..
आपल्या अशाच प्रतिसादांमुळे लिहिण्याची प्रेरणा मिळत रहाते..
>>>
आपल्या हातात कुठली पानं येणार हे आपण ठरवत नसतो. पण हवी ती पानं आली नाहीत म्हणून हा डाव मोडायचा नसतो. हातात जी पानं आली त्यांनीच जो डाव रंगवतो, त्यालाच खऱ्या अर्थानं जगता येते.
>>>
शशांक अगदी पटलं...
धन्यवाद