सहमत!मासे खात नसल्याने तोंडाला पाणी वगैरे सुटले नाही पण भावना पोहचल्या. कोंकणी शब्द,वातावरण आणि शेवट यामुळे अनुभवाला चांगली रंगत आली आहेजयन्ता५२