मुंबईचा जावई मधील ' का रे दुरावा' सगळ्यांनाच माहिती असेल. त्यातल्या

रात जागवावी, असे आज वाटे

तृप्त झोप यावी, पहाटे पहाटे

नको जागणे अन

नको स्वप्नमाला

यातील तोल ढळू न देता साधलेली सूचकता पहा. 'सरकाइले खटिया' च्या जमान्यात तर अधिकच महत्वाची.

बाबूजींच्या सुरावटीला आणि आशाबाईंच्या सुराला ( नेहमीप्रमाणे ) सलाम.

सन्जोप राव