मुंबईचा जावई मधील ' का रे दुरावा' सगळ्यांनाच माहिती असेल. त्यातल्या
रात जागवावी, असे आज वाटे
तृप्त झोप यावी, पहाटे पहाटे
नको जागणे अन
नको स्वप्नमाला
यातील तोल ढळू न देता साधलेली सूचकता पहा. 'सरकाइले खटिया' च्या जमान्यात तर अधिकच महत्वाची.
बाबूजींच्या सुरावटीला आणि आशाबाईंच्या सुराला ( नेहमीप्रमाणे ) सलाम.
सन्जोप राव