मला असे वाटतेः

उन्हाळाः त्रास. चटके, दुर्भीक्ष्य, कमतरता (पाणी नसेल तर पिके येत नाहीत.. परिणामी पाण्याची आणि अन्नाची कमी)

पावसाळाः दुखाःनंतर आलेले सुख. हिरवाई, समृध्दी, मुबलकता